
पूजा
आध्यात्मिक उपचारांसाठी आमच्या पवित्र पूजा विधींचा शोध घ्या


पितृ पक्षात जे सर्व पितरांचे पिंडदान केले जाते, त्या श्राद्धास महालय श्राद्ध म्हणतात


महालय श्राद्ध
प्रभू श्रीरामचंद्र चौदा वर्षे वनवासात असताना त्यांनी रामकुंड येथे आपल्या वडिलांचे पिंडदान केले होते. नाशिक रामकुंड येथे मृत व्यक्तींचा दहावा, अकरावा, बारावा तसेच तेरावा आणि वर्षश्राद्ध केले जाते.


दहावा (दशक्रिया विधी)
नाशिक येथील पूजा
नाशिकमध्ये पूजा करणे अत्यंत पवित्र मानले जाते कारण हे चार कुंभमेळ्यांपैकी एक स्थळ आहे आणि गोदावरी नदीचे उगमस्थळ देखील आहे.
गोदावरी नदी, ज्याला दक्षिण गंगा म्हणूनही ओळखले जाते, ती नाशिक जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वर जवळून उगम पावते. गोदावरीच्या किनाऱ्यावर पूजा, अभिषेक, पिंडदान किंवा श्राद्ध कर्मकांड केल्याने पाप धुण्याचा आणि पूर्वजांना शांती मिळण्याचा विश्वास आहे. कुंभमेळा, अमावस्या किंवा इतर विशेष प्रसंगी नदीत पवित्र स्नान,दान व धर्म केल्याने अत्यंत शुभफल मिळते असे मानले जाते.
या शहरात त्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंग देखील आहे, जिथे रुद्राभिषेक, कालसर्प दोष पूजा,त्रिपिंडी श्राद्ध,नारायण नागबळी यांसारखे विधी केल्याने पाप नष्ट होतात,अडथळे दूर होतात आणि आध्यात्मिक शांती प्राप्त होते असे समजले जाते.
रामकुंड येथील गंगा गोदावरी ही दक्षिण वाहिनी असल्यामुळे गंगा गोदावरीस दक्षिण काशी असे म्हटले जाते. रामकुंड येथे जवळच अस्थी विसर्जन केले जाते.
रामकुंडात अस्थीलय कुंड असून अस्थीचे साडे तीन तास पाणी होते, अशी मान्यता आहे.


अस्थी विसर्जन


बाराव्या दिवसापर्यंत जे कर्म केले जाते ते अशौच (सूतक) केले जाते, आणि तेरावा विधी हा शुद्ध कर्म असतो.
तेरावा


वर्षश्राद्ध हे तिथीनुसार पहिले वर्ष पूर्ण होण्याच्या तिथीला केले जाते
वर्षश्राद्ध


जनन शांती
जन्म नक्षत्रानुसार नक्षत्र अनुकूल नसल्यास जनन शांती केली जाते.

मृत व्यक्तीचा पंचक नक्षत्रात मृत्यू झाला असल्यास, पंचक दोष निवारणासाठी अकराव्या दिवशी पंचक शांती विधी केला जातो.


पंचक शांती
जसे जनन शांती असते, तसेच मृत्यू नक्षत्र त्रिपाद असल्यास अकराव्या दिवशी त्रिपाद शांती केली जाते.
त्रिपाद शांती


मंगळ शांती
जन्मपत्रिकेत मंगळ दोष (४, ८, १२ स्थानात मंगळ असणे) असल्यास मंगळ शांती केली जाते


योग शांती
जन्मपत्रिकेत असलेल्या विविध योगांनुसार त्यांचे निवारण करण्यासाठी योग शांती केली जाते


उदक शांती
उदक शांती हा संकल्प किंवा विधीचा भाग आहे ज्यामध्ये पवित्र पाण्याने (उदकाने) शांती आणि शुद्धता प्राप्त करण्याचा अभिप्रेत असतो.
कुंभ विवाह


कुंभ विवाह हा हिंदू संस्कृतीतील एक खास धार्मिक विधी आहे, जो मुख्यतः नवदंपती किंवा कुंभकर्णी विवाहासाठी केला जातो.

काही प्राचीन कथांनुसार, जर एखाद्या मुलीचा किंवा मुलाचा विवाह जमला नसेल, तर तो सूर्य देवाशी (अर्क) विवाह करून सामाजिक व धार्मिक अडचणी दूर केल्या जातात.


अकाली मृत्यू झाला असल्यास नारायणबली अकराव्या दिवशी केली जाते.


पितृ दोष निवारणासाठी त्रिपिंडी विधी केला जातो.


त्रिपिंडी
अर्कविवाह
नारायणबली शांती
कालसर्प शांती


जन्मपत्रिकेत कालसर्प योग असल्यास, त्या दोषाच्या निवारणासाठी कालसर्प शांती केली जाते


महा मृत्युंजय जप व हवन
महा मृत्युंजय जप व हवन हा अत्यंत पवित्र आणि शक्तिशाली वैदिक विधी आहे, जो मुख्यतः आयुष, आरोग्य, आणि मोह-माया नाश करण्यासाठी केला जातो.

पितृ दोष निवारणासाठी विशेष पद्धतीने नागबळी विधी केला जातो


अकाली मृत्यू झाला असल्यास नारायणबली अकराव्या दिवशी केली जाते.


पितृ दोष निवारणासाठी त्रिपिंडी विधी केला जातो.


त्रिपिंडी
पितृदोष निवारण नारायण नागबळी
नारायणबली शांती
त्र्यंबकेश्वर येथील पूजा
त्र्यंबकेश्वर येथे पूजा केल्याने शक्तिशाली आध्यात्मिक आणि ज्योतिषीय फायदे मिळतात. येथे नकारात्मक ग्रहदोष दूर होतात, शांती, समृद्धी आणि उत्तम आरोग्य प्राप्त होते, तसेच भक्तांना शांती प्राप्त करण्यास मदत होते, असे मानले जाते.
रुद्राभिषेक, कालसर्प दोष पूजा, पितृदोष निवारण, नारायणबली, त्रिपिंडी यांसारखे विधी येथे विशेष प्रभावी ठरतात, कारण त्र्यंबकेश्वर हे भगवान शिवाच्या बाराही पवित्र ज्योतिर्लिंगांपैकी एक आहे.
कालसर्प शांती


जन्मपत्रिकेत कालसर्प योग असल्यास, त्या दोषाच्या निवारणासाठी कालसर्प शांती केली जाते


महा मृत्युंजय जप व हवन
महा मृत्युंजय जप व हवन हा अत्यंत पवित्र आणि शक्तिशाली वैदिक विधी आहे, जो मुख्यतः आयुष, आरोग्य, आणि मोह-माया नाश करण्यासाठी केला जातो.
The puja services transformed my spiritual journey profoundly.
★★★★★
